मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीस आली आहे. सुशांतसिंगच्या पोलिस तपासावरून कंंगनाने शिवसेनेला धारेवर धरलं होतं. मुंबई महापालिकेने कंगनाचं मुंबईतील ऑफिस तोडलं होतं, त्यानंतर शिवसेना आणि कंगना यांच्यात वेळोवेळी वाद झालेला पहायला मिळाला. एकदा तर बाऊंसरच्या गराड्यात ती मुंबईत दाखल झाली होती, मात्र […]
Continue Reading