सबका साथ, सबका विकास, आता ‘सबका प्रयास’ करावा लागणार’ – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, आतापर्यंत ‘सबका साथ’,’सबका विकास’, ‘सबका विश्वास’ या धोरणेवर आपण चालत आलो आहोत. […]

Continue Reading

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस

पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस   नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री लस कधी घेणार?, असा सवाल विचारला जात होता. परंतू आता याला पूर्णविराम लागला आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

Continue Reading

…म्हणून जनतेने मोदी सरकारला बहुमत दिलं आहे- कृषिमंत्री नरेंद्र सिंह

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशातील जनतेने मोदी सरकारला फक्त सत्तेत राहण्यासाठी नव्हे तर कठोर सुधारणा रेटण्यासाठीच बहुमत दिलं आहे, असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलतं होते. नरेंद्र सिंह तोमर म्हणाले […]

Continue Reading

कोविड लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):   करोना लस कधी येणार याची देशभरातील सर्व नागरिक प्रतीक्षा करतं आहेत. यातच कोविड-19 लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मंगळवारी चौथ्या ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चे (आयएमसी2020) उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या  माध्यमातून पार पडलं. त्यावेळी ते बोलतं होते. भारतास दूरसंचार उत्पादने, त्यांचे […]

Continue Reading

म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नाशिकमधील शेतकऱ्याचं कौतुक!

  नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Unlock 1.0 सुरू होण्याआधी रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे नाशिकमधील एका शेतकऱ्याचं कौतुक केलं. नाशिकच्या सतना गावातील शेतकरी राजेंद्र यादव यांनी आपल्या गावात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अनोखी मोहिम राबल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकचे राजेंद्र यादव यांचं उदाहरण खूप रंजक आहे. राजेंद्र हे नाशिकमधील सतना गावचे शेतकरी आहेत. आपल्या गावाला […]

Continue Reading