पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

मुंबई (तेज समाचार डेस्क): गेल्या 6 दिवसात महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा पुरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यात त्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी […]

Continue Reading

‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणं शक्य’; शक्तिकांत दास यांनी केंद्राला दिला हा सल्ला

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्राला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरही खूप कर आहे. इंधनावरील कर कमी केल्यास किमती खाली येऊ शकतात. तसेच इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणायचे असून, यासाठी महागाई नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. सातत्याच्या इंधनदरवाढीमुळे महागाई वाढत […]

Continue Reading

लहान मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट किती घातक असेल?-AIMS च्या संचालकांनी दिली माहिती

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल का? याबाबत वक्तव्य केलं आहे. भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून […]

Continue Reading

‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नेहमी कोरोना विषयी नवनवीन माहिती देते. तर कोरोना विरूद्ध लढ्यात जागतिक आरोग्य संघटनानं मोठी आणि मोलाची कामगिरी बजावली आहे. आरोग्य संघटनेनं लसीकरणावर भर देण्यास सर्वांना आग्रह धरला आहे. अमेरिकेसारख्या देशात लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच आता आरोग्य संघटनेनं श्रीमंत देशांना महत्वाचं आवाहन […]

Continue Reading

‘मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये’- त्या व्हायरल मेसेजवर सरकारने दिलं स्पष्टीकरण

मुंबई (तेज समाचार डेस्क): देशात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. 1 मे 2021 पासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्व नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होत आहे की, मासिक पाळीच्या दरम्यान महिलांनी […]

Continue Reading

…तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा

  नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झालं आहे. स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडली असून, तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांना पाहता कंपनीनं लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ते जे औषध घेत आहेत ते प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे असंल तर […]

Continue Reading

10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश!

10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश! मुंबई  (तेज समाचार डेस्क): भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात असताना, यातच जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 10 चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर आता सरकार जागं झाल्याचं दिसत […]

Continue Reading

…म्हणून जनतेने मोदी सरकारला बहुमत दिलं आहे- कृषिमंत्री नरेंद्र सिंह

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशातील जनतेने मोदी सरकारला फक्त सत्तेत राहण्यासाठी नव्हे तर कठोर सुधारणा रेटण्यासाठीच बहुमत दिलं आहे, असं वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात नरेंद्र सिंह तोमर यांनी केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलतं होते. नरेंद्र सिंह तोमर म्हणाले […]

Continue Reading

नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार; बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं. शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा […]

Continue Reading

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क

मुंबई (तेज समाचार डेस्क): सद्य परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात सरासरी गुण देऊन पास करण्याचा निर्णय व ज्यांना अधिक गुण […]

Continue Reading