पुढील दोन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश […]

Continue Reading

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे

  मुंबई (तेज समाचार डेस्क):  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर मदतीची घोषणा केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. […]

Continue Reading

‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नेहमी कोरोना विषयी नवनवीन माहिती देते. तर कोरोना विरूद्ध लढ्यात जागतिक आरोग्य संघटनानं मोठी आणि मोलाची कामगिरी बजावली आहे. आरोग्य संघटनेनं लसीकरणावर भर देण्यास सर्वांना आग्रह धरला आहे. अमेरिकेसारख्या देशात लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच आता आरोग्य संघटनेनं श्रीमंत देशांना महत्वाचं आवाहन […]

Continue Reading

दोन तासातच उरका लग्न अन्यथा भरावा लागेल 50 हजारांचा दंड

मुंबई (तेज समाचार डेस्क):   कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून याला कुठेतरी थांबवण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमावलीमध्ये लग्न करण्याऱ्यांनी नियमाचं पालन करावं लागणार आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, […]

Continue Reading

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!

मुंंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीला सुरुवात झाली आहे. पण पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आताही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. […]

Continue Reading