कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्हाला ‘ही’ लक्षणे असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका

  नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना नवीन आजार डोकं वर काढत आहेत. त्यातच कोरोनातून बरं झाल्यानंतरही अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही लक्षणे दिसल्यास त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी […]

Continue Reading

…तर कोव्हॅक्सिन टोचून घेऊ नका; भारत बायोटेकनेच दिला गंभीर इशारा

  नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरु झालं आहे. स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन वादात सापडली असून, तिसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांना पाहता कंपनीनं लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ते जे औषध घेत आहेत ते प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे असंल तर […]

Continue Reading

आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर

आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर मुंबई (तेज समाचार डेस्क): विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असं अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी सांगितलंय. प्रमाणे बाॅलीवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लाेकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून टि्वट करणारी नेता बनायची […]

Continue Reading

“कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही”

पुणे  (तेज समाचार डेस्क):  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे. मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळल्यासारखं नात आहे त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. बारामतीमध्ये मतदान केंद्रावर […]

Continue Reading

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड

तिरूवनंतपुरम (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा वाढत असताना केरळ राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही तर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असल्याचं केरळ राज्य सरकारने जाहीर केलं आहे.पुढील एक वर्ष म्हणजे जुलै 2021 पर्यंत केरळ सरकारने हा निर्णय लागू केला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं देखील अनिवार्य असणार […]

Continue Reading

3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

  मुंबई  (तेज समाचार डेस्क):  केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 3 टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि […]

Continue Reading