मुंबईतील प्रवेश 1ऑक्टोबरपासून महागणार

मुंबईतील प्रवेश 1ऑक्टोबरपासून महागणार मुंबई  (तेज समाचार डेस्क): 1 ऑक्टोबर पासून नागरिकांना टोलचा झटका बसणार आहे. मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलच्या दरात वाढ होणार आहे. या एन्ट्री पॉईंटवर 5 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. मुंबईतील मुलुंड, दहिसर, वाशी, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत. येत्या 1 […]

Continue Reading