10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश!

10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश! मुंबई  (तेज समाचार डेस्क): भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात असताना, यातच जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 10 चिमुकल्यांचा जीव गेल्यानंतर आता सरकार जागं झाल्याचं दिसत […]

Continue Reading