मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार
मुंबई (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला चांगलंच झो़डपुन काढलं आहे. परिणामी कोकणातील तळिये गावात दरड कोसळुन झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागात दौरे करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा […]
Continue Reading