दोन तासातच उरका लग्न अन्यथा भरावा लागेल 50 हजारांचा दंड
मुंबई (तेज समाचार डेस्क): कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून याला कुठेतरी थांबवण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमावलीमध्ये लग्न करण्याऱ्यांनी नियमाचं पालन करावं लागणार आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमध्ये लग्नसमारंभासाठी यापूर्वी 50 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु, […]
Continue Reading